कृषी
कृषी
-
शेतकऱ्यांवर ऊस लागवड नोंदणीचे नवं संकट
एस एम पोरे – अवकाळी पाऊसामुळे झालेल्या शेतातील ऊभ्या पिकांच्या प्रचंड नुकसानीतुन बाहेर पडायच्या आत दुसरं संकट शेतकऱ्यांवर येऊन ठेपलेलं…
Read More » -
शेतकरी , शेतमाल आणि दर
एस एम पोरे ,महाराष्ट्र विश्व न्यूज – संपूर्ण महाराष्ट्राने गेल्या काही महिन्यात अवकाळी पाऊसामुळे ओला दुष्काळ अनुभवला. यामध्ये मोठ्या प्रमाणात…
Read More » -
देऊळगांवराजा तालुका दुष्काळ व नुकसानग्रस्त निधीच्या प्रतीक्षेत
गजानन कायंदे,(महाराष्ट्र विश्व न्यूज,देऊळगांवराजा -बुलढाणा) – देऊळगांवराजा तालुक्यात शासनाने मंडळ निहाय दुष्काळ जाहीर करून देखील अद्यापही येथील शेतकऱ्यांना दुष्काळग्रस्त निधीचा…
Read More » -
‘अवकाळी पावसामुळे ग्रस्त शेतकऱ्यांना मदत करा’, प्रवीण तरडेंचं कलाकारांना आवाहन
महाराष्ट्र विश्व न्यूज,(मुंबई) – समाजामध्ये घडणाऱ्या प्रत्येक मुद्द्यावर स्पष्टपणे आणि तितक्याच रोखठोकपणे मत मांडणाऱ्या दिग्दर्शक प्रवीण तरडे यावेळी अवकाळी पावसाने…
Read More » -
माजी आमदार राजू तिमांडे यांनी शरद पवार यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या मांडल्या व्यथा
दशरथ ढोकपांडे,(महाराष्ट्र विश्व न्यूज,वर्धा) – 1)परतीच्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे झालेले नुकसान बघता सरसकट हेक्टरी रु ५०,०००/- हजार रुपयांची…
Read More » -
अवकाळी पावसाचा कहर, विदर्भात 20 दिवसात 29 शेतकरी आत्महत्या
महाराष्ट्र विश्व न्यूज,(नागपूर) – राज्यभरात अवकाळी पावसाने शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. त्यातच सत्तास्थापनेचा पेच तयार झाल्याने सरकारकडून तात्काळ उपाययोजना करण्यासही…
Read More » -
शेतकऱ्यांसाठी संभाजी ब्रिगेडचे पुण्यात आंदोलन
महाराष्ट्र विश्व न्यूज,(पुणे) – अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतपिकांचे पंचनामे त्वरीत पुर्ण करुन कोणत्याही अटीशिवाय शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट एकरी 50…
Read More » -
पीक विमा मिळविण्यासाठी माजी आमदार राजू तिमांडे यांच्या मार्फत निवेदन
दशरथ ढोकपांडे,(महाराष्ट्र विश्व न्यूज,हिंगणघाट-वर्धा) – राज्यातील लाखो हेक्टरवरील पिके जमीनदोस्त झाल्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याबाबत माजी आमदार राजू तिमांडे यांनी…
Read More » -
पीकविम्याचे पैसे मिळवून देण्यासाठी डॉ. मिलिंद संपगावकर यांचा पुढाकार
महाराष्ट्र विश्व न्यूज,(पुणे) – सध्या महाराष्ट्रात असलेली ओला दुष्काळ सदृश पूरपरिस्थिती व अवकाळी पावसामुळे शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले…
Read More » -
महाराष्ट्राल्या बाजार समित्या बरखास्त करणार हे गुलामी सरकार आपल्याला नकोच-शिवबुध्दचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे
महाराष्ट्र विश्व न्यूज,(बुलढाणा) – बाजार समित्यांची कार्यपद्धती आणि कामकाज शेतक-यांच्या शेतीमालाकरीता वाजवी दर देण्यात असमर्थ ठरत आहे. त्यामुळे या महाराष्ट्रातल्या…
Read More »